शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता दरमहा 3000 निवृत्तीवेतन दिले जाईल, तेही कागदपत्रांशिवाय!
शेती करणाऱ्या बळीराजासाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारनं “पीएम किसान मानधन पेन्शन योजना” (PM-KMY) ही योजना आता थेट “पीएम किसान सन्मान निधी” योजनेशी जोडली आहे. यामुळे लाखो शेतकऱ्यांना त्यांच्या वृद्धापकाळात आर्थिक आधार मिळणार असून, त्यासाठी कुठल्याही वेगळ्या कागदपत्रांची आवश्यकता नाही. हो, बरोबर ऐकलं तुम्ही – कागदपत्रांशिवाय, आणि खिशातून पैसे न देता, … Read more