शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी पुढील 5 वर्ष मोफत वीज मिळणार! सरकारकडून 14760 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा
राज्य सरकारने जाहीर केले आहे की मुख्यमंत्री बलिराजा मोफत वीज योजना (Free Electricity) सुरू राहील आणि या योजनेसाठी मोठ्या प्रमाणात निधी वितरित करण्यात आला आहे. सरकारने त्याच दिवशी एमएसईडीसीएलला 2,026 कोटी आणि 1800 कोटी रुपये हस्तांतरित केले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः कृषी पंप ग्राहकांना 7.5 एचपी पर्यंत मोफत वीज (Free Electricity) … Read more