या शेतकऱ्यांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळत नाही… जाणून घ्या नियम आणि अटी
आयुष्मान भारत योजना (Ayushman bharat yojana), ज्याला प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) असेही म्हणतात, ही केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत गरीब आणि गरजू नागरिकांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्यसेवा दिली जाते. मात्र, या योजनेचा लाभ सर्व शेतकऱ्यांना मिळत नाही. काही विशिष्ट पात्रता निकषांनुसारच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो. शेतकऱ्यांसाठी पात्रता निकष … Read more
या शेतकऱ्यांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळत नाही… जाणून घ्या नियम आणि अटी Read Post »