शेतकऱ्यांनो, मुसळधार पावसाचे अनुदान आता मोबाईलवरच १० सेकंदात तपासा!
जून ते ऑक्टोबर २०२४ दरम्यान महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे (Ativrushti Anudan) हजारो शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ऊस, सोयाबीन, कापूस अशा अनेक पिकांवर पावसाचा फटका बसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अधिकच बिकट झाली. या संकटाला सामोरे जाण्यासाठी महाराष्ट्र सरकारने “एकवेळ आर्थिक सहाय्य“ योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात अनुदान रक्कम जमा करण्यात … Read more
शेतकऱ्यांनो, मुसळधार पावसाचे अनुदान आता मोबाईलवरच १० सेकंदात तपासा! Read Post »