अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान… नुकसानभरपाई हवी असेल तर तर ‘हे’ काम लगेच करा!
महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय Get compensation: महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात गेल्या सप्टेंबर, ऑक्टोबर आणि डिसेंबर २०२४ या काळात झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांवर व फळबागांवर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हवामान बदलामुळे वाढलेल्या अशा अनपेक्षित घटना शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर गंभीर परिणाम करत आहेत. या संकटावर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नुकसान भरपाईची एक डिजिटल योजना … Read more
अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान… नुकसानभरपाई हवी असेल तर तर ‘हे’ काम लगेच करा! Read Post »